पावसाळा सुरू झाला कि नवीन रोप लावण्याची ,नवे पिक घेण्याची लगबग सुरू होते.
पण या वर्षि पाय फ्रँक्चर असल्या मुळे सगळीच बोंब झाली.
तरी माझ बागकामावरच प्रेम माहीत असलेली नी त्याला हातभार लावणारी बरीच प्रेमाची माणस मला लाभलीत म्हणून या पावसाळ्यातही हा नियम चालुच राहीला .
तर हिच ति जाऊंबाईनी पाठवलेली शिमला मिर्ची ,फ्लाँवर ,टोमँटो व मिर्चीची रोप ,ज्यांना संध्या ओट्यावरल्या कुंडीतच विराजमान व्हाव लागल .
असो ,बघुया याला किती फळ मिळत ते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा